Go to full page →

धरे आणि जमिनी निरउपयोगी होतील. LDEMar 148

संकट कला मध्ये देवाच्या सैतानांना घरे आणिपाण्याची त्यांना जमिनींचा काही उपयोग होणार नाही. कारण संतप्त जमाव पासून त्यांना पळून जावे लागेल. त्या वेळी त्यांच्या मालकी हक्क आणि ताब्याचाही फायदा होणार नाही. LDEMar 148.5

मी पहिले कि जर कोणी त्यांच्या मालमते चा ताबा भेटला तर ती त्याच्या ताब्यात ठेवण्याची परवानगी दिली जाईल. परंतु त्य्नाच्या वर तशी वेळ अली तर ते डोंगर खडक मध्ये रुपातील खाडकन मनातील आमच्यावर पाडा. परंतु त्या आधी देवाच्या नाहीत त्यांची लोकांनी आपली मालमत्ता विकणे आवश्यक आहे. शेवटच्या घटकेला ते विकू शकणार नहीत त्यांची इच्छा असेल तर देवाने त्यांना प्रगत केले असते कि दारे व जमिनी काडी विकायच्या. - अर्ली रेटिंग्स LDEMar 148.6

जजि संपत्ती ला चिपातून राहण्या साठी आता खूपच उशीर झाला असणार कारण देवाच्या क्रोधाची पीडा आता जगभर अधिकच तीव्र होणार मग घरे जमिनी आणि संपत्तीचा काहीच उपयो होणार नाहीत. जे तुमचे आहे ते विकून दान धर्म करा. (१२:३३). हा संदेश विश्वासाने अवश्य द्यावा हि आपली जी धन डावलत असेल ती विकून तिचा वापर देवाच्या कार्य साठी करावा देवाचे जे आहे त्याला अशाप्रकारे परत द्यावे. (मेन्यू स्क्रिप्ट रिलीजीस १६:३४८, १९०१). LDEMar 148.7